Sunday, July 24, 2016

ढोंगी दलितवाद

तथाकथित विज्ञानवादी, बुध्दीवादी, विवेकवादी विचारवंत (म्हणजेच काय तर झम्डु बामसेफी, ब्रिगेडी बांडगुळं ,फुरोगामी) पुरोगामीत्वाचा, विज्ञानाचा बुरखा ओढुन हे ढोंगी खरतर बहुसंख्यांची फसवणुक करीतह आहेत. यांना पाच हजार वर्षांची पिळवणुक दिसते, व सतत सतत त्या पिलवणुकीचे भांडवल करीत दलित साहीत्य काय,दलित सम्मेलन, दलित सिनेमा काय, दलित चित्रकला काय,,,,,नाही नाही ते प्रकार क्करुन दलितांचे दलितपण टिकवुन ठेवले आहे. आज जर आपण हे मान्य जरी केले की हजारो वर्षे एका विषीश्ट वर्गावर अन्याय झाला होता, व समानतेची वागणुक दिली गेली नाही, तरी दुसरीकडे गेल्या ७० वर्षातल हे वास्तव ह्या बेंडसाळांना का दिसत नाही की ह्याच भारयीत समाजाने, संविधान शिरसावंद्य मानीत, समरसते ची स्थापना केली. हो हाच तो भारतीय समाज आहे ज्याने संविधानाला डोक्यावर घेतल व कालसंगत परीवर्तन आत्मसात केल. कदाचित हजार वर्षात जेवढ्या अन्यायाच्या घटना झाल्या असतील त्यापेक्षा एक टक्का तरी कमी झाल्यात की नाही? जर झाल्या असतील तर त्याचे श्रेय जाते ते इथल्या परीवर्तन शील व विकसनवादी समाजमनाला. बाबासाहेबांनी दलि*आचा दलितपणा घालवण्यासाठी आयुष्य घालवले आणी ही बेंडसाळं त्याच बाबासाहेबांचे नाव घेऊन घेउन दलितपणा जीवंत ठेवीतात.(खरतर दलित हा शब्द वापरणे म्हणजे अवघड जातय, नकोस वाटतय, पण इलाज नाही)..
दलित साहित्य काय, दलित चळवळ काय, अरे काय हा वेडेपणा? जातीव्यवस्थेचे निर्मुलन करायचे ना? मग ह्या शब्दाने सुरु होणा-या सगळ्या चळवळी बंद करा. संघाचे मला या बाबतीत पटते, संघाच्या शब्दकोषात हा शब्दच नाही. तरी ही संघ जातीयवादी, मनुवादी. मनुवादी म्हणुन हिन्दुंची अवहेलना करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणा-या या बेंडसाळांनी पहिल्यांदा "दलि*" हा शब्द वापरणे बंद केले तर त्यांच्या पुरोगामीत्वाची थोडी तरी प्रचीती येईल.

No comments:

Post a Comment