आर्यन इन्व्हेजन थेयरी चा खोटारडेपणा कधीच उघडा पडला आहे. या सिध्दांतामुळे आजपर्यन्त म्हणजे गेल्या जवळजवळ दोन शतकात भारताचे बरेच नुकसान केले व आजही आधुनिक भारताचे तुकडे करण्याचे काम हा सिध्दांत करीत आहे. आर्य भारतात बाहेरुन आले असे दोनशे वर्षापुर्वी म्हणताना ,ब्रिटीश वसाहतवाद्यांनी हे देखील म्हंटले होते की भारतात आलेले आर्य हे दुय्यम दर्जाचे किंवा वर्णमिश्रीत आर्य आहेत, तर अस्सल आर्य युरोपातच आहेत. त्यातुनच पुढे जर्मनी मध्ये कपोलकल्पित आर्य वंशाचा वृथा अभिमान जन्मास येऊन ,लाखो ज्युं च्या कत्तली झाल्या, युरोप ने दिडशे वर्षे भारत, आफ्रिका आदी देशांना लुटुन जे कमावले होते त्या सर्वांची होळी झाली. याला कारणीभुत होता हा " आर्य सिध्दांत" यानंतरच युरोप ने आर्य सिध्दांताला तिलांजली दिली....त्याचप्रमाणे, श्रीलंकेमध्ये झालेली यादवी(तमीळ विरुध्द सिंहली) सुध्दा याच खोट्या आर्य सिध्दांताचे फलित आहे. ज्या आर्य थेयरीला जन्म देणा-या युरोपाने नाकारले, विविध भारतीय अभ्यासकांनी सप्रमाण हे सिध्द केले की "आर्य" नावाची जाती, किंवा पंथ, किंवा वंश कधी ही अस्तित्वात नव्हते, त्याच "आर्यन इन्व्हेजन थेयरी" ला भारतातीलच काही लोक, विशेषतः कम्युनिस्ट, लेफ्टीस्ट, सोशलिस्ट, ब्रिगेडी, तथाकथित दलित चळवळीचे पुरस्कर्ते अजुन कवटाळुन बसले आहेत. भारतातील या विविध डाव्या विचारधारा फक्त आणि फक्त एका सिध्दांतावर लक्ष केंद्रीत करुन भारतात क्रांती(?) घडवुन आणण्याचे स्पप्न पाहत आहेत, पण ते त्यांच्या माकडचाळ्यांमध्ये इतके गुंतुन गेलेत की ही "आर्यन इन्व्हेजन थेयरी" च चुकीची आहे, हे सप्रमाण सिध्द झालेले त्यांना पचत नाही की पचवुन घ्यायचे नाही. म्हणुनच हे अजुनही "मुल निवासी" सारख्या ब्रिटीशांनी जन्माला घातलेल्या शब्दांचा उपयोग करुन भारतीयांस बहकवण्याचे काम करीत आहेत.
Wednesday, March 30, 2016
Monday, March 21, 2016
एक फसवणुक - तेरेसा
एक फसवणुक - तेरेसा
एक स्त्री, जिने स्वत;च्या देशा तील भुखमरी, गरीबी, रोगपीडीत लोक सोडुन परक्या देशात जाऊन सेवा केली, हि सेवा करताना लाखोंच्या संख्येने पीडीतांचे हाल हाल केले, त्यांचे धर्म परीवर्तन केले, कधी सेवेच्या नावखाली तर कधी पैश्याच्या आमिषाने लोकांच्या श्रध्देचा बळी घेतला. सेवा हे फक्त लेबल होते मुळ हेतु धर्म परीवर्तनाचा होता. ज्या ज्या लोकांची सेवा केली व मत परीवर्तन केले काय ते आज सर्वतोपरी दुःख यातना यापासुन मुक्त आहेत? त्यात ही चर्च ने या स्त्री ला "संतत्व " बहाल करण्याचे जाहीर केले. संतत्व जाहीर करण्यासाठी अशा पुराव्यांची आवश्यकता असते ज्यातुन हे सिध्द होईल की त्या व्यक्ति ने अलौकिक, लोकोत्तर असा चमत्कार केला आहे. व असा चमत्कार आधुनिक विज्ञानाला मान्य नाही, तरीही या स्त्री ला संत पणा मिळतोय...
भारतातील संतभुमीत, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, चोखा मेळा, गोरा कुंभार, सावता माळी, रोहीदास, मुक्ताबाई यांच्या पंक्तीला आता ही बाई बसणार? आम्ही भारतीय माऊलींचे संतपण त्यांच्या सर्वात मोठ्या चमत्कारामुळे मानतो, तो चमत्कार म्हणजे "ज्ञानेश्वरी", तुकारामांचा चमत्कार म्हणजे गाथा, नामदेवाचे ही असेच आहे. आमच्या सा-या संतांनी सामाजिक समरसतेचा मंत्र दिला तो होता "राम कृष्ण हरी", सर्वांसाठी एकच मंत्र, एकच मार्ग. आपल्या संतांनी कधी दुस-या धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात आनण्याचा प्रयत्न केला नाही. संत पण म्हणजे जर चमत्कार असेल तर, चर्च चे संत पण विज्ञानास व आम्हासही मान्य नाही, आणि जर या बाईच्या या चमत्कारांचा पुरावा खरच असेल तर, अंधश्रध्दा निर्मुलन समिती वाल्यांनी ताबडतोब या मृत स्त्री वर मरणोत्तर "जादु टोणा विरोधी " कायद्याअंतर्गत खटला का भरु नये?
एक स्त्री, जिने स्वत;च्या देशा तील भुखमरी, गरीबी, रोगपीडीत लोक सोडुन परक्या देशात जाऊन सेवा केली, हि सेवा करताना लाखोंच्या संख्येने पीडीतांचे हाल हाल केले, त्यांचे धर्म परीवर्तन केले, कधी सेवेच्या नावखाली तर कधी पैश्याच्या आमिषाने लोकांच्या श्रध्देचा बळी घेतला. सेवा हे फक्त लेबल होते मुळ हेतु धर्म परीवर्तनाचा होता. ज्या ज्या लोकांची सेवा केली व मत परीवर्तन केले काय ते आज सर्वतोपरी दुःख यातना यापासुन मुक्त आहेत? त्यात ही चर्च ने या स्त्री ला "संतत्व " बहाल करण्याचे जाहीर केले. संतत्व जाहीर करण्यासाठी अशा पुराव्यांची आवश्यकता असते ज्यातुन हे सिध्द होईल की त्या व्यक्ति ने अलौकिक, लोकोत्तर असा चमत्कार केला आहे. व असा चमत्कार आधुनिक विज्ञानाला मान्य नाही, तरीही या स्त्री ला संत पणा मिळतोय...
भारतातील संतभुमीत, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, चोखा मेळा, गोरा कुंभार, सावता माळी, रोहीदास, मुक्ताबाई यांच्या पंक्तीला आता ही बाई बसणार? आम्ही भारतीय माऊलींचे संतपण त्यांच्या सर्वात मोठ्या चमत्कारामुळे मानतो, तो चमत्कार म्हणजे "ज्ञानेश्वरी", तुकारामांचा चमत्कार म्हणजे गाथा, नामदेवाचे ही असेच आहे. आमच्या सा-या संतांनी सामाजिक समरसतेचा मंत्र दिला तो होता "राम कृष्ण हरी", सर्वांसाठी एकच मंत्र, एकच मार्ग. आपल्या संतांनी कधी दुस-या धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात आनण्याचा प्रयत्न केला नाही. संत पण म्हणजे जर चमत्कार असेल तर, चर्च चे संत पण विज्ञानास व आम्हासही मान्य नाही, आणि जर या बाईच्या या चमत्कारांचा पुरावा खरच असेल तर, अंधश्रध्दा निर्मुलन समिती वाल्यांनी ताबडतोब या मृत स्त्री वर मरणोत्तर "जादु टोणा विरोधी " कायद्याअंतर्गत खटला का भरु नये?
Wednesday, February 10, 2016
सत्तांध ब्रिटीश ..
दहा आठवड्यांमध्ये व्हॉईसरॉय लॉर्ड लिंलिथगोअ ह्या ब्रिटीश अधिका-याने ३८ गेंडे, २७ बिबटे, १५ अस्वले आणि १२० पट्टेरी वाघांची शिकार केली.
वर्ष - १९३८, ठिकाण - भारत...तत्पुर्वी भारतात वाघांची संख्या लाखांच्या घरात होती असे एका अभ्यासात म्हंटले आहे.
ब्रिटीशांच्या अशा पराक्रमाला ते "हंटींग पार्टी" म्हणत. अशाच एका हंटींग पार्टीचा फोटो खाली आहे. १९२० सालचा.
वर्ष - १९३८, ठिकाण - भारत...तत्पुर्वी भारतात वाघांची संख्या लाखांच्या घरात होती असे एका अभ्यासात म्हंटले आहे.
ब्रिटीशांच्या अशा पराक्रमाला ते "हंटींग पार्टी" म्हणत. अशाच एका हंटींग पार्टीचा फोटो खाली आहे. १९२० सालचा.
Monday, February 8, 2016
एकेश्वरवाद - सांप्रदायिक स्वातंत्र्यावर गदा आणतो.
एकेश्वरवाद - सांप्रदायिक स्वातंत्र्यावर गदा आणतो.
एकेश्वरवाद मुळातच तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या मुळावर केलेला आघात आहे. जर धर्मनिरपेक्षता शिकवायचीच असेल तर ती त्यांना शिकवा की जे म्हणतात की आमचा मार्ग, पंथच योग्य व तुमचा अयोग्य. आमच्या पंथांच्या लोकांनाच सदगती मिळणार, इतरांना नाही. आमचा पंथ श्रेष्ट म्हणुन आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ट व इतर सर्व तुच्छ. आमच्याच आस्था महान, आमचाच देव महान, आमचाच ग्रंथ महान, आमचेच सर्व काही महान. भारतीय लोकांनी कधीही असा अट्टाहास केला नाही, भारतात अनेकेश्वरवाद हजारो वर्षे जोपासला गेलाय..
अरे ज्या लोकांवर हजारो वर्षे संप्रदायिक सहिष्णुतेचे संस्कार झालेत त्यांना तुम्ही धर्मनिरपेक्षता शिकवता? परदेशातुन आपल्या देशात आलेल्या ज्या दोन पंथांच्या संदर्भात आज देशात "सेक्युलॅरीजम खतरे मे है"चा आलाप गायला जातोय , नेमके तेच दोन सांप्रदाय एकेश्वरवादी आहेत. ते नुसतेच एकेश्वरवादी नाहीत तर विस्तारवादीही आहेत. अरे मुर्ख बेगडी धर्मनिरपेक्ष भारतीयांनो, आम्हाला नका शिकवु सांप्रदायिक सौहार्द, ते शिकवा फक्त देशाच्या बाहेरुन आलेल्या सांप्रदायांच्या अनुयायांना. तुम्ही ते कितीही शिकवा तरीही हे लोक, जिहाद केल्यावाचुन राहणार नाहीत किंवा विहीरीत पावाचे तुकडे टाकायचे थांबवणार नाहीत. त्यामुळे सेक्युलॅरीजमचे धडे भारतीयांना देणे बंद करा.
एकेश्वरवाद मुळातच तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या मुळावर केलेला आघात आहे. जर धर्मनिरपेक्षता शिकवायचीच असेल तर ती त्यांना शिकवा की जे म्हणतात की आमचा मार्ग, पंथच योग्य व तुमचा अयोग्य. आमच्या पंथांच्या लोकांनाच सदगती मिळणार, इतरांना नाही. आमचा पंथ श्रेष्ट म्हणुन आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ट व इतर सर्व तुच्छ. आमच्याच आस्था महान, आमचाच देव महान, आमचाच ग्रंथ महान, आमचेच सर्व काही महान. भारतीय लोकांनी कधीही असा अट्टाहास केला नाही, भारतात अनेकेश्वरवाद हजारो वर्षे जोपासला गेलाय..
अरे ज्या लोकांवर हजारो वर्षे संप्रदायिक सहिष्णुतेचे संस्कार झालेत त्यांना तुम्ही धर्मनिरपेक्षता शिकवता? परदेशातुन आपल्या देशात आलेल्या ज्या दोन पंथांच्या संदर्भात आज देशात "सेक्युलॅरीजम खतरे मे है"चा आलाप गायला जातोय , नेमके तेच दोन सांप्रदाय एकेश्वरवादी आहेत. ते नुसतेच एकेश्वरवादी नाहीत तर विस्तारवादीही आहेत. अरे मुर्ख बेगडी धर्मनिरपेक्ष भारतीयांनो, आम्हाला नका शिकवु सांप्रदायिक सौहार्द, ते शिकवा फक्त देशाच्या बाहेरुन आलेल्या सांप्रदायांच्या अनुयायांना. तुम्ही ते कितीही शिकवा तरीही हे लोक, जिहाद केल्यावाचुन राहणार नाहीत किंवा विहीरीत पावाचे तुकडे टाकायचे थांबवणार नाहीत. त्यामुळे सेक्युलॅरीजमचे धडे भारतीयांना देणे बंद करा.
Friday, April 10, 2015
प्रश्न अनेक उत्तर ?
आध्यात्मिकता किंवा आध्यात्मिक असणे खरच गरजेच आहे की आध्यात्मिक असणे ही एक हौसेची वा ऍषोआरामाची गोष्ट आहे?
मुळात अध्यात्म म्हणजे काय ?
काय अध्यात्म व जीवन(लौकिक जीवन) हे वेगळे आहेत का?
हाताची आणि पोटाची गाठ असणा-यांसाठी अध्यात्म आहे की नाही?
अध्यात्म व धार्मिकता(Ritualism) यात काही फरक आहे का?
"आपण आध्यात्मिक आहोत "याची पुसटशी ही कल्पना नसणारा व्यक्ति अध्यात्मिक असणे शक्य आहे का?
अध्यात्मामध्ये देवाला जागा आहे का?
मुळात अध्यात्म म्हणजे काय ?
काय अध्यात्म व जीवन(लौकिक जीवन) हे वेगळे आहेत का?
हाताची आणि पोटाची गाठ असणा-यांसाठी अध्यात्म आहे की नाही?
अध्यात्म व धार्मिकता(Ritualism) यात काही फरक आहे का?
"आपण आध्यात्मिक आहोत "याची पुसटशी ही कल्पना नसणारा व्यक्ति अध्यात्मिक असणे शक्य आहे का?
अध्यात्मामध्ये देवाला जागा आहे का?
Tuesday, March 10, 2015
यह शब्द प्रतीक है " हिन्दुत्व" का ।
यह शब्द प्रतीक है " हिन्दुत्व" का ।
शिवजयंती का पर्व हर्षोल्हास से मनाया गया। प्रत्येक चौराहे, नुक्कड, नाके पर शिवजयंती के उत्सव समारोह की झलकीया दिखायी दी। प्रत्येक ग्राम, नगर, शहर केसरीय रंग मे रंग गया। पुणे मे तो यह उत्सव गणेशोस्तव के समान ही जोश, परंपरा व शक्ती की अभिव्यक्ती थी। गत कुछ वर्षोंसे यह परीवर्तन होते हुए हमने साक्षी किया है। यह एक शुभ संकेत है भारतवर्ष के लिये। शिवाजी महाराज केवल एक राजा नही अपितु एक हिन्दु राजा थे वह भी ऍसे समय संघर्षरत होकर स्वराज्य स्थापित किया की जब भारतभुमी मे कोई भी हिन्दु राजा होना संभव ही नही ऍसी लोकभावना बनायी गयी थी। अनेको शत्रुओंका सामना किया उसमे हिन्दु भी थे एवम अहिन्दु भी थे। अनेको किले बनाये, जीते। अनेको भुमीपुत्रोंको मा भारती की स्वतंत्रता हेतु प्राणार्पण करने की प्रेरणा व्याख्यानोंसे नही अतः अपने कर्मोंसे दी। महाराज की सबसे बडी उपलब्धी थी महारष्ट्र के योध्दा, जीन्हे "मावळे" नामसे भी जाना जाता है। हिन्दवी स्वराज्य के इतिहास मे शिवाजी महाराज का नाम ध्रुव तारे जैसा है जहातक शायद ही कोई पहुंच पाये। शिवाजी यह शब्द प्रतीक है हिन्दवी स्वराज्य का, प्रतीक है उनके लक्ष्य का जो आउसाहेब जिजाउ ने उन्हे दिया था। यह शब्द प्रतीक है स्वतंत्रता का।शौर्य, वीर्य का। यह प्रतीक केवल एक व्यक्ति जिसका नाम "शिवाजी" था उसका नही अपितु यह प्रतीक है हर उस "मावळे" का जिसका नाम भी इतिहास को ज्ञात नही हुआ। और ऍसे मावळे अनगिणत थे। उन मातओंका जिन्होने वीर पुत्र मा भारती के चरणोंमे न्योछावर कर दिये, यह शब्द प्रतीक है उन पत्नीओंका जिन्होने अपने सिण्दुर से स्वराज्य का तीलक किया। शिवाजी यह शब्द प्रतीक देव, देश व धर्म के प्रती सर्वोतोपरी निष्टा का । यह शब्द प्रतीक है " हिन्दुत्व" का ।
Tuesday, September 9, 2014
सगळाच व्यवहार,
जिकड जाव तिकड व्यवहार,
जिकड पहाव तिकड व्यवहार,
मी असो वा नसो,
व्यवहार आहे,होता आणि असेलही!
कुणाला आऊटपुट हवय,
कुणाला हवीय निश्चिंतता,
मी भटकत राहतो,
फक्त काहीनाकाही देता देता....!
"देणा-याने देत जावे",
म्हणने,ऍकणे अगदी सहज आहे,
माझे हात ही घेतले तरीही,
माझ्या पायांनी मी फक्त भतकतच राहावे...।
सगळ्यांना हवाय एक परफेक्ट 'मी',
जिकड जाव तिकड व्यवहार,
जिकड पहाव तिकड व्यवहार,
मी असो वा नसो,
व्यवहार आहे,होता आणि असेलही!
कुणाला आऊटपुट हवय,
कुणाला हवीय निश्चिंतता,
मी भटकत राहतो,
फक्त काहीनाकाही देता देता....!
"देणा-याने देत जावे",
म्हणने,ऍकणे अगदी सहज आहे,
माझे हात ही घेतले तरीही,
माझ्या पायांनी मी फक्त भतकतच राहावे...।
सगळ्यांना हवाय एक परफेक्ट 'मी',
Subscribe to:
Comments (Atom)

